IPL 2025 Controversy : राजस्थान रॉयल्स आक्रमक पवित्र्यात! Match Fixing च्या आरोपावर थेट BCCI कडे धाव; पत्र लिहित केली 'ही' मागणी

Rajasthan Royals Respond to Bihani Fixing Claim : बिहाणी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत राजस्थान रॉयल्सने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघाने बीसीसीआय आणि राजस्थान सरकारच्या क्रीडा विभागाला पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
Rajasthan Royals Respond to Bihani Fixing Claim
Rajasthan Royals Respond to Bihani Fixing Claim ESAKAL
Updated on

Rajasthan Royals Respond to Bihani Fixing Claim : लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी मॅच फिक्सिंग केल्याचा गंभीर आरोप राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) तात्पुरत्या समितीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी केला आहे. याशिवाय, राजस्थान रॉयल्स, राजस्थान सरकारचा क्रीडा विभाग आणि बीसीसीआय यांनी संगनमताने आरसीएला आयपीएलपासून दूर ठेवल्याचा दावाही त्यांनी केला. या आरोपांमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com