Rohit Sharma: आता कितीही धावा केल्या तरी..." रोहित शर्माने थेट बोलूनच दाखवलं; भारताला कोणीच थांबवू शकत नाही!

Rohit Sharma On Team India’s Progress: रोहित शर्माने भारतीय क्रिकेटच्या बदलत्या मानसिकतेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारताची आक्रमक खेळण्याची शैली, सातत्यपूर्ण कामगिरी आणि भविष्यातील जागतिक वर्चस्वाबाबत त्याने आपले मत मांडले.
Rohit Sharma

Rohit Sharma

esakal

Updated on

Rohit Sharma On Team India’s Progress: भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि सर्वात यशस्वी भारतीय कर्णधारांपैकी एक असलेला रोहित शर्मा याने भारताला २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकून दिला. त्याची स्फोटक फलंदाजी ही त्याची खास ओळख आहे. रोहित अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो, मात्र सध्या त्याने भारतीय संघाची मानसिकता आणि खेळण्याच्या शैलीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com