

Video Viral
esakal
आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू आहे, २९ मार्चला म्हणजेच हंगामाचा दुसराच सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला होता, मुंबईने कोलकतावर ६ विकेट्सने धडाकेबाज विजय मिळवला होता. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांच्या जोरदार फटकेबाजीमुळे 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने आयपीएल सीझनचा पहिला सामना जिंकला आहे. १४ वर्षांत त्यांनी पहिल्यांदाच सलामीचा सामना जिंकला आहे.