Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

Maharashtra Farmer News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अमित शहांनी याबाबत मोठे संकेत दिले आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी राज्य सरकारला आश्वासन दिले आहे.
Amit Shah
Amit ShahSakal
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन देणारे निवेदन जारी केले आहे. अल्हायनगर येथील जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, मोदी सरकारच्या वतीने त्यांनी महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे. या समस्येवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी शनिवारी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत प्रदीर्घ बैठक घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com