फडणवीस जनतेची दिशाभूल करतायेत, ठाकरे सरकारने माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारलाच नाही....अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं!

Anil Parab on Mashelkar Committee Report :हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच, राज्यात तीन भाषा लागू करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातच झाला असल्याचेही ते म्हणाले.
 Mashelkar Committee Report
Mashelkar Committee Reportesakal
Updated on

Anil Parab defends Uddhav Thackeray govt, denies approval of Mashelkar Committee’s language report : हिंदीच्या भाषेच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात मनसे आणि ठाकरे गट मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. यासाठी येत्या ५ जुलै रोजी संयुक्त मोर्चाही काढला जाणार आहे. मात्र, या मोर्चावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com