Devendra Fadnavis: ...तेव्हा पाणी नव्हतं, आता पाण्यानं थैमान घातलंय, ७ वर्षांपूर्वीची आठवण सांगत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis Statement On Farmer: पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सगळे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Devendra Fadnavis Statement On Farmer

Devendra Fadnavis Statement On Farmer

ESakal

Updated on

औसा, ता. २४ (बातमीदार): संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला हे पाणी शेतात घुसून पिके, जनावरे वाहून गेली, जमीन खरवडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पुराचे पाणी दुकानात घुसून व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. घरानाही या पाण्यामुळे मोठी हानी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com