India Pakistan War: भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक, कारणही आले समोर

India Pakistan War: भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीची बैठक बोलवली आहे. याचे कारण समोर आले आहे.
Devendra Fadnavis calls security meeting
Devendra Fadnavis calls security meetingESakal
Updated on

India Pakistan War News: भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे. आज दुपारी होणाऱ्या या बैठकीचा उद्देश सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणे आणि राज्यभरातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले होते की, सुरक्षेबाबत बैठक घेतली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com