

Dattatray Bharane
esakal
Farmer loan waiver Maharashtra 50 thousand : राज्य सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेची घोषणा करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केली.