राज्यातील ४३३ शाळांना टाळे लागणार? शिक्षण विभागाची कारवाई; कारण काय?

Education Department: सरकारच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्यांवर शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. राज्यातील ४३३ शाळा अनुदानासाठी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत.
Maharashtra 433 chools Disqualified for Grants

Maharashtra 433 chools Disqualified for Grants

ESakal

Updated on

मुंबई : सरकारी शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळांमध्ये असल्याचे दाखवून सरकारच्या अनुदानांवर डल्ला मारणाऱ्या राज्यातील तब्बल ४३३ शाळांना आणि ३३ तुकड्यांना अनुदानित शाळांच्या यादीतून काढून टाकत त्यांना यासाठी अपात्र करण्याची कारवाई शालेय शिक्षण विभागाने केली आहे. यामुळे या शाळांवर कार्यरत असलेल्या आणि २० टक्के अनुदानावर आलेल्या सुमारे ७००हून अधिक शिक्षकांवर मोठे संकट ओढवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com