दररोज ४० विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शिक्षण व्यवस्थेचे अपयश असल्याचे तज्ज्ञांचे मत; धक्कादायक आकडेवारी समोर

NCRB Report: देशात दररोज ४० विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावर शिक्षण व्यवस्थेचे अपयश असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Students Suicide Case

Students Suicide Case

ESakal

Updated on

मुंबई : 'नीट' पेपरफुटीविरोधात तरुण न्यायासाठी रस्त्यावर उत्तरले असतानाच दुसरीकडे स्पर्धा, अपेक्षांचे ओझे, मानसिक तणाव आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींच्या कचाट्यात अडकलेले हजारो विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com