Maharashtra Assembly Walkout : शेतकरी प्रश्नावर अधिवेशनात गोंधळ, विरोधकांचा सभात्याग; मंत्र्यांनी थातूर मातूर उत्तर दिल्याचा आरोप

Farmers Issue Assembly Chaos : शेतकरी प्रश्नावर अधिवेशनात जोरदार गोंधळ झाला. मंत्र्यांनी थातूर-मातूर उत्तर दिल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला आणि सरकारवर टीकास्त्र सोडले.
Maharashtra Assembly Walkout

Maharashtra Assembly Walkout

esakal

Updated on

Opposition Protest Farmers Issue : राज्यात अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही, सोयाबीनला हमीभाव मिळत नाही याबाबत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी थातुर मातुर उत्तर दिली यावरून विरोधक संतापले. सरकारने दिलेले उत्तर म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com