Maharashtra Politics : पदभार न स्वीकारता मंत्र्यांची विश्रांती; खातेवाटपानंतरही १८ मंत्र्यांकडून पदाची सूत्रे हाती घेण्यास विलंब

Cabinet Expansion : महायुती मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेवाटप झाले असले तरी १८ मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. अनेक मंत्री परदेश दौऱ्यावर असल्याचे समजते.
Maharashtra Politics
Maharashtra Politics sakal
Updated on

मुंबई : महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारास व खातेवाटपास १५ दिवस झाल्यानंतरही मुहूर्त मिळून खातेवाटप जाहीर झाले असले तरी अजूनही १८ मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. या मंत्र्यांमधील अनेकजण विश्रांतीसाठी परदेशी वारीला गेले असल्याची माहिती मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com