अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील दगडागड गावातील नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला...
गावात 50 घरे असून 160 लोकवस्ती असलेल्या नागरिक मुख्य रस्त्यापासून दूर
गावात 160 च लोक राहत असल्याने लोकप्रतिनिधीचे या गावाकडे दुर्लक्ष..