कोकणातल्या पहिल्या टप्प्यातील आंब्याला केवळ दहा टक्केच फळ धारणा
नोव्हेंबर महिन्यात आलेल्या आंब्याच्या मोहराला फळधारणा नाहीच
थंडीमध्ये 80 ते 90 टक्के आंब्याच्या झाडांना आला होता मोहर
सततचं धुके, ढगाळ हवामान, तर कधी जास्त थंडी यामुळे मोहर पडला काळा
दुसऱ्या टप्प्यातील आंब्याच्या झाडांना सध्या मोहराची प्रक्रिया सुरू
पहिल्या टप्प्यात दहा टक्के पेक्षा सुद्धा कमी फळधारणा झाल्याने आंबा बागायतदार संकटात
मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील कोकणातल्या घटलेल्या आंब्याच्या उत्पादनावर चर्चा