

Live Update sakal news
esakal
पुणे: शहराचा विकास हा केवळ आराखड्यांवर आणि कंत्राटांवर अवलंबून नसून, त्यामागे अभियंत्यांची सामाजिक जाणीव, जबाबदारी आणि दूरदृष्टी महत्त्वाची असते. शासकीय नोकरीत असणाऱ्या अभियंत्यांनी आपल्या कामाला सामाजिक भावनेची जोड दिली नाही, तर कोणत्याही प्रकल्पाला अपेक्षित यश मिळू शकत नाही, असे मत महापालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी व्यक्त केले.