

Maharashtra Gets Power Tariff Relief CM Fadnavis Speaks on Loan Waiver Too
Esakal
राज्यात वीजेचे दर पुढच्या पाच वर्षात वाढणार नाहीत तर दर वर्षी २ टक्क्यांनी कमी होतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वीज दर, शेतकरी कर्जमाफी आणि राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत सांगितलं. गेल्या १५-२० वर्षात वीजेचे दर वाढले पण पुढच्या पाच वर्षात कमी होतील असं फडणवीस म्हणाले.