Rahul Gandhi: महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त, यादी आम्हाला हवी, राहुल गांधीचा निवडणूक आयोगावर निशाणा

Rahul Gandhi on Election Commission: राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला आहे. महाराष्ट्रात २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ३९ लाख मतदार जोडले गेले.
Rahul Gandhi on Election Commission
Rahul Gandhi on Election CommissionESakal
Updated on

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी-एससीपी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न आहेत, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या निवडणुकीत घोटाळा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com