

Tukaram Mundhe
esakal
पुणे: ‘‘भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) परीक्षा पास झालो म्हणजे आता ध्येय प्राप्त झालं किंवा मी सर्वंकष झालो, ही भावना जर त्या वेळी माझी असती तर कदाचित तुम्ही आज माझी मुलाखत घेतली नसती. तुम्ही स्वतःला १५ ते २० वर्षांनंतर कोठे पाहता, हे त्या वेळी घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते.