

Maharashtra Weather Station Scheme
ESakal
फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अचूकपणे निश्चित करण्यासाठी आणि त्यांना योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली.