Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Maratha Quota Stir: जरांगे यांनी २९ ऑगस्टला मुंबईत जाण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहेत. त्यानुसार त्यांनी ठिकठिकाणी दौरे करून तसे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर मांजरसुंबा (ता. बीड) येथे आज त्यांनी अंतिम इशारा सभा घेतली. या सभेला मोठी गर्दी होती.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsakal
Updated on

बीड : ‘‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली न लागल्यास यावेळी इतिहास घडवणार. आता मागे फिरायचे नाही. मुंबई आमची आहे, राज्य आमचे आहे आणि हक्काचे आरक्षणही आमचेच आहे. सरकारने कितीही अडथळे आणले, पोलिसांनी कितीही ताकद लावली तरी मुंबईला जाणारच. आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही,’’ असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज व्यक्त दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com