Wed, May 25, 2022

विनातिकीट प्रवाशांकडून ७१.२५ कोटींची दंडवसुली
Published on : 21 October 2021, 12:53 am
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या १२ लाख ४७ हजार प्रवाशांवर कारवाई केली. त्यातून ७१ कोटी २५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
हेही वाचा: तुळजापुरात घटोत्थापन ; होमकुंडात अजाबळी अर्पण करण्यात आला
१ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विनातिकीट अनियमित प्रवाशांची एकूण १२ लाख ४७ हजार प्रकरणे आढळून आली. त्यातून मध्य रेल्वेने दंड म्हणून ७१.२५ कोटींची रक्कम वसूल करण्यात आली, तर १७ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकांनी कोरोना नियमावलीचे पालन न केल्याच्या एकूण २५ हजार ६९० प्रकरणांचा शोध घेतला. यातून ५९ लाख ९४ हजारांचा दंड वसूल केला आहे.
Web Title: 7125 Crore Fine Collected From Non Insect Passengers
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..