Bombay High Court: पिण्यायोग्य पाणी हा मूलभूत अधिकार, टँकर पुरवणे उपकार नव्हे; मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Access to clean drinking water constitutional right India: मेळघाटसह राज्यातील पाणीटंचाईवर न्यायालयाची तीव्र नाराजी; स्वच्छ, पिण्यायोग्य पाणी पुरवणे हे सरकारचे अनिवार्य कर्तव्य असल्याची ठाम भूमिका
Bombay HC Stresses Right to Drinking Water, Questions Government’s Approach

Bombay HC Stresses Right to Drinking Water, Questions Government’s Approach

Sakal

Updated on

मुंबई : ‘‘पिण्यायोग्य पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली तरीही मेळघाट परिसरातील नागरिकांना त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, ’’ अशा शब्दांत सोमवारी (ता. २२) उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले. त्यासंदर्भात तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत माहिती मंगळवारी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com