Navi Mumbai Municipal Corporation: १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश, तरी दप्तरे प्रलंबित; राष्ट्रवादीचा १५ मेचा अल्टिमेटम!

NCP ultimatum over pending village Records Maharashtra civic Body: नवी मुंबईत १४ गावांचा समावेश होऊनही ग्रामपंचायतींची दप्तरे रखडलेली; राष्ट्रवादीचा १५ मेपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा महापालिकेवर मोर्चाचा इशारा
Residents of 14 merged villages face civic issues as administrative process in Navi Mumbai corporation remains incomplete.

Residents of 14 merged villages face civic issues as administrative process in Navi Mumbai corporation remains incomplete.

esakal

Updated on

-शर्मिला वाळुंज

डोंबिवली: कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट होऊन चार महिने उलटले, तरी गावाची पाच ग्रामपंचायतींची दप्तरे अद्याप महापालिकेकडे जमा न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाला १५ मेपर्यंतची मुदत देत, काम पूर्ण न झाल्यास महापालिकेवर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com