Ambarnath Dowry Harassment Case
esakal
अंबरनाथ : लग्नानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यांतच हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका २८ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या (Maharashtra dowry death investigation) केली. ही धक्कादायक घटना अंबरनाथ पूर्व भागातील पालेगाव येथे घडली. विशाखा नितीन तीळकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.