traffic
trafficsakal

Thane News: ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सुटणार, पालिकेने उचलले महत्त्वाचे पाऊल; प्रवाशांना दिलासा

Badlapur Traffic: बदलापूर शहरातील सगळ्यात मोठी समस्या असलेल्या वाहतूक कोंडीला आजपासून लगाम लागणार आहे. ट्रॅफिक समस्येवर उपाय म्हणून पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
Published on

बदलापूर : बदलापूर शहरातील सगळ्यात मोठी समस्या असलेल्या वाहतूक कोंडीला आजपासून लगाम लागणार आहे. ट्रॅफिक समस्येवर उपाय म्हणून, शहरातील प्रमुख चौक व मुख्य रस्त्यांवर पालिकेकडून उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा, ही काल (ता.१) पासून कार्यान्वित करण्यात आली असल्याने, त्यामुळे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com