Mumbai Restrictions: मुंबईकरांनी लक्ष द्या! दोन आठवडे जमावबंदी लागू होणार; कधीपासून आणि का? काय बंद, काय सुरू राहणार?

Mumbai Restrictions News: मुंबईत शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश कलम १४४ लागू करण्यात आले आहेत. मिरवणुका आणि ध्वनीक्षेपकांच्या वापरावर कडक बंदी असेल.
Mumbai Restrictions News

Mumbai Restrictions News

ESakal

Updated on

आर्थिक राजधानी मुंबईत सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी पोलिसांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलिसांनी शहरात २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर सक्त मनाई आणि कलम १४४ लागू केला आहे. पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी सोमवारी (२० जुलै) महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हा महत्त्वाचा आदेश जारी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com