Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

Mumbai Water Cut: मुंबईकरांना येत्या काही दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. बीएमसीने शहराच्या आणि पूर्व उपनगरांच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्यात तात्पुरती ५ टक्के कपात जाहीर केली आहे.
Mumbai Water Cut

Mumbai Water Cut

ESakal

Updated on

बृहन्मुंबई महानगरपालिकेने २० एप्रिल ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत मुंबई आणि पूर्व उपनगरातील अनेक भागांमधील पाणीपुरवठ्यात तात्पुरती ५ टक्के कपात जाहीर केली आहे. मुख्य जल बोगद्यांवरील अत्यावश्यक देखभाल कामांमुळे ही कपात करण्यात येत आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, या कामांमध्ये जल बोगदा क्रमांक १ आणि जल बोगदा क्रमांक २ यांचे चार्जिंग, फ्लशिंग, क्लोरिनेशन आणि डीक्लोरिनेशन यांचा समावेश असेल. हे दोन्ही बोगदे मुंबईच्या पाणी वितरण जाळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com