Mumbai Water Supply: मुंबईकरांवर जलसंकटाचे सावट! पाणीकपातीत वाढ होणार, पालिकेचा मोठा निर्णय; कधीपासून आणि का?

Mumbai Water Cut: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याचा कमी साठा उरला आहे. यामुळे पालिका पाणीकपातीत वाढ करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
Mumbai water supply cut

Mumbai water supply cut

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी असल्यामुळे पालिकेने मुंबईत पाणीकपात लागू केली आहे. सध्या मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र मान्सून यंदा उशिरा येत असल्यामुळे मुंबईकरांना आणखी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. आता मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू होणार असल्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com