

Mumbai Water Supply Cut
ESakal
मुंबई : नुकतेच मुंबई शहरासह उपनगरात ३० तास पाणीपुरवठा ठप्प करण्यात आला होता. जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी मुंबईतील ६ प्रभागात ३० तासांची पाणी कपात लागू करण्यात आली होती. त्यांनतर आता पुन्हा मुंबईत १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.