Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Maharashtra Politics: मतदार याद्यांमधील घोळबाबत भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Vote Theft

Vote Theft

ESakal

Updated on

डोंबिवली : मतदार याद्यांमधील घोळ, दुबार नोंदी आणि मतचोरीच्या आरोपांवरून आता भाजपच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे “दुबार मतदारांचा मुद्दा” भाजपलाच माहीत होता, असं अप्रत्यक्षरित्या मान्य केल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com