Mumbai Water Level: वर्षभराची चिंता मिटली! गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील धरणे फुल्ल; आकडेवारी आली समोर

Dam Water Level: मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाण्याची पातळीही वाढ झाली आहे. सातही धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
Mumbai Dam Water Level

Mumbai Dam Water Level

ESakal

Updated on

मुंबई : गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी सकाळी मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाण्याची पातळीही वाढ झाली आहे. त्यानुसार, आज ६ सप्टेंबरपर्यंत सर्व सातही धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com