Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

Mumbai Water Cut News: २२ डिसेंबरपासून मुंबईत पाणी संकट निर्माण झाले आहे. याबाबत बीएमसीने महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. मेट्रो प्रकल्पामुळे पाण्यावर गदा आली आहे.
Mumbai Water Cut

Mumbai Water Cut

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मेट्रो लाईन ७-अ प्रकल्पामुळे अप्पर वैतरणा मुख्य पाणी पाईपलाईनचा एक भाग मार्ग बदलण्यात आला आहे. २,४०० मिमी व्यासाची ही पाईपलाईन मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाची मानली जाते. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मार्ग बदललेल्या भागाला पुन्हा जोडेल. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com