Mumbai High court
Esakal
मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे आणि उघड्या मॅनहोलमुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, अशी विचारणा सोमवारी (ता. १५) उच्च न्यायालयाने मुंबई आणि ठाणे महापालिकांकडे केली. तसेच यासंदर्भात प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.