कबूतर शांतताप्रिय प्राणी, डॉक्टर मूर्ख; एक-दोघे मेल्यानं काय होतं? जैनमुनी बरळले, धर्मसभेत न आल्यानं मंत्र्यावरही टीका

मुंबईतील कबुतरखान्यांच्या मुद्द्यांवरून आक्रमक झालेल्या जैनमुनींनी वादग्रस्त विधान केलंय. जैन धर्मीयांच्या धर्मसभेला अनुपस्थित राहिल्याने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही टीका केलीय.
Jain Monk Sparks Controversy Over Pigeon Remarks Calls Doctors Fool Criticises Minister Lodha

Jain Monk Sparks Controversy Over Pigeon Remarks Calls Doctors Fool Criticises Minister Lodha

Esakal

Updated on

मुंबईत कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन बांधव आक्रमक झाले होते. या आंदोलनावेळी काही कबुतरांचा मृत्यूही झाला. त्यांच्या आत्मशांतीसाठी आज मुंबईत जैन धर्मीयांकडून धर्मसभेचं आयोजन करण्यात आलंय. यात जैनमुनी कैवल्य रत्न महाराज यांनी वादग्रस्त विधान केलंय. कबूतर शांतता प्रिय प्राणी आहे. आमचा धर्म सांगतोय दुसऱ्यासाठी मरायचं असेल तरी चालेल असं जैनमुनी कैवल्य रत्न महाराज म्हणालेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com