Kalyan Water Supply: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! ८ तास पाणीपुरवठा बंद; कधी आणि कुठे? जाणून घ्या

Thane News: कल्याणमध्ये ८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा व पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Kalyan Water Supply cut
Kalyan Water Supply cutESakal
Updated on

डोंबिवली : बृहन्मुंबई महानगरपालिकेने नुकतेच मुंबईतील पाली हिल जलाशयाच्या इनलेट व आऊटलेट वरील एकूण ४ झडपा (व्हॉल्व्ह) बदलण्याचे कामकाज हाती घेतले होते. यामुळे मुंबईतील एच पश्चिम विभागातील काही भागात १४ तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. तर काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने सोडण्यात आला. यामुळे ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागत होत्या. त्यानंतर आता कल्याणमध्येही ८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com