Maharashtra Cabinet Decision: राज्यातील ग्रामीण भागासाठी ऐतिहासिक निर्णय; ‘महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण-२०२६’ मंजूर, पाण्यासाठी कायमस्वरूपी उपायांवर भर

New rural water tariff policy in Maharashtra villages: महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण-२०२६मुळे जलजीवन मिशन २.० अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना नवे बळ; शाश्वत, स्वच्छ व दर्जेदार पाण्यासाठी दरनिर्धारण, देखभाल-दुरुस्तीचा सर्वंकष आराखडा
Clean Water for Every Village: Maharashtra Unveils Comprehensive Rural Drinking Water Policy

Clean Water for Every Village: Maharashtra Unveils Comprehensive Rural Drinking Water Policy

sakal

Updated on

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या ‘महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण-२०२६’ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार राज्यात राबविल्या जात असलेल्या जलजीवन मिशन २.० मधील योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सर्वंकष आराखडा तयार केला जाणार असून, या धोरणांतर्गत राज्यात जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांकरिता पाणीपुरवठ्याचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com