आगीत घर गमावलेल्यांना मोठी मदत! आग घटनेत बेघर झालेल्यांना जमीन देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय; पण नेमकं कुणाला आणि कुठे?

Dharavi fire victims rehabilitation: मुंबईतील धारावीमध्ये राहणाऱ्या शेकडो कुटुंबांची २७ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आगीत झोपडपट्टी गमावलेल्या ४३६ कुटुंबांना देवनारमध्ये जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Dharavi fire victims rehabilitation

Dharavi fire victims rehabilitation

ESakal

Updated on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुंबईतील धारावी येथे राहणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. धारावीतील आगीत बाधित झालेल्या झोपडपट्टीवासीयांना फडणवीस सरकारने २७ वर्षांनंतर मोठा दिलासा दिला आहे. या सर्व धारावीवासीयांना आता त्यांचे हक्काचे घर दिले जाईल. आगीत घरे गमावलेल्या ४३६ झोपडपट्टीवासीयांना देवनारमध्ये जमीन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com