Mumbai News: मुंबईवरील पाणीकपात टळली! राज्याच्या कोट्यातील पाणी पालिकेला पुरवणार, प्रशासनाचा मोठा निर्णय
Mumbai Water Supply: मुंबईवरील पाणीकपात दूर करण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी राज्याच्या कोट्यातील पाणी पालिकेला पुरवले जाणार आहे.
मुंबई : जून महिना संपत आला तरी पावसाने मुंबईसह राज्यभरात ओढ दिली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील उप युक्त पाणीसाठा अवघ्या ८.६८ टक्क्यांवर आला असला, तरी मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे.