मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया आता होणार अधिक स्मार्ट! गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; मेगा प्लॅन काय?

Modern jetty Mumbai: मुंबईच्या 'गेटवे ऑफ इंडिया' या ठिकाणी अत्याधुनिक जेटी आणि जागतिक दर्जाच्या सागरी सुविधा विकसित करण्याच्या योजनेवर महाराष्ट्र सरकार काम करत आहे.
GateWay of India modern jetty

GateWay of India modern jetty

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई ज्याला 'स्वप्नांचे शहर' म्हणून ओळखले जाते. या शहराच्या प्रतिष्ठित खुणांपैकी एक असलेल्या 'गेटवे ऑफ इंडिया' येथे, पर्यटकांना यापुढे पूर्वीसारख्या प्रचंड गर्दीचा सामना करावा लागणार नाही. महाराष्ट्र सरकार या ऐतिहासिक सागरी परिसराचे पुनरुज्जीवन करण्याच्या तयारीला लागले आहे. विधानसभेत बोलताना, बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घोषणा केली की, गेटवे ऑफ इंडिया येथील वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, सरकार तेथे एक आधुनिक जेटी आणि प्रवाशांसाठी सुधारित सुविधा विकसित करण्याचा मानस बाळगून आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com