आता १६ तासांचा प्रवास फक्त ८ तासांत! विदर्भ समुद्री मार्गाने मुंबईशी जोडला जाणार; पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Mumbai to Nagpur Samruddhi Highway Join to Vadhan Port: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सरकारने हा मार्ग थेट वाढवन बंदराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai to Nagpur Samruddhi Highway will join to Vadhan

Mumbai to Nagpur Samruddhi Highway will join to Vadhan

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई ते नागपूर जोडणाऱ्या भारतातील सर्वात आधुनिक समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या एक्सप्रेसवेमुळे १६ तासांचा प्रवास फक्त ८ तासांवर आला आहे. आता महाराष्ट्र सरकार हा महामार्ग अधिक कार्यक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहे. सरकारने समृद्धी महामार्ग थेट वाढवन बंदराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विदर्भाला समुद्राशी थेट जोडता येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com