महाराष्ट्राला ४ दिवस अतिवृष्टीचा धोका! मुंबईसह अन्य जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

Maharashtra Weather Update: हवामान विभागाने पुन्हा पुढील ४ दिवसांसाठी अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

ESakal

Updated on

मुंबई : मागील दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज पहाटेपासूनही मुंबईसह उपनगर जिल्ह्यात तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून रस्ते, नदी नाल्यांनी देखील धोक्याची पातळी पार केली आहे. परिणामी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आहे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com