दररोज १५० बालकांवर अत्याचार; समाज अजूनही का गप्प? बालसुरक्षेचा ज्वलंत प्रश्न ऐरणीवर; धक्कादायक आकडेवारी समोर

Child Assult Case: देशात लहान मुलांवरील अत्याचार आणि हत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्र बालकांवरील गुन्ह्यांत वरच्या क्रमांकावर असून बालकांवरील अत्याचारांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
Maharashtra Child Assult Case

Maharashtra Child Assult Case

ESakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि म्हाळुंगे येथील चिमुकल्यांवरील अत्याचार व हत्यांच्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याला हादरवले आहे. या घटनांनी केवळ वेदना निर्माण केल्या नाहीत, तर आपल्या मुलांची सुरक्षितता किती धोक्यात आहे, हा कठोर प्रश्नही समाजासमोर उभा केला आहे. बालसुरक्षा ही केवळ कुटुंबापुरती मर्यादित नसून समाजाच्या एकत्रित जबाबदारीचा विषय बनला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com