
Mumbai Ahmedabad National Highway Traffic
ESakal
मुंबई : राज्यभरात वाहतूक कोंडीच्या समस्या वाढत असल्याचे समोर येत आहेत. अशातच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तब्बल १२ तास वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी अडकले असून चालकांचेही अतोनात हाल झाले.