Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आरटीओ सेवा जनतेसाठी दोन दिवस बंद राहणार; कोणते आणि का? जाणून घ्या...

Mumbai Central RTO Closed News: बीएमसी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १४ आणि १५ जानेवारी रोजी मुंबई (मध्य) आरटीओ जनतेसाठी बंद राहील. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे.
Mumbai Central RTO Closed

Mumbai Central RTO Closed

ESakal

Updated on

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बीएमसी (BMC) साठी निवडणूक प्रचार सुरू झाला आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदान व्यवस्था आणि रसद हाताळण्यासाठी मुंबई मध्यवर्ती प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) दोन दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com