

मुंबईतून मागील ३६ तासांत शहरातून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची बातमी समाजमाध्यमांमध्ये पसरली आहे. यात म्हटले आहे की, यामध्ये ८ मुलींचा समावेश असून, हे मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झाल्याची नोंद आहे. मात्र मुंबई पोलिसांनी बाबत स्पष्टीकऱण दिले आहे. चला तर मग जाणून घेऊया मुंबई पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे.