

Mumbai 4 peoples die after eating watermelon
ESakal
मुंबई : सध्या उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. यामुळे उन्हात उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आणि शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कलिंगड खाल्ले जाते. कलिंगड हे उन्हाळ्यावर एक रामबाण उपाय आहे. मात्र हेच कलिंगड खाऊन मुंबईत चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.