Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Mumbai Water Shortage : ‘एल निनो’मुळे पाऊस उशिरा येत असल्याने मुंबईच्या धरणांमध्ये केवळ १०.३५% पाणीसाठा उरला आहे. १५ मेपासून लागू १०% पाणीकपात अजूनही सुरू असून साठा टिकवण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू आहेत.
Mumbai faces an acute water crisis as reservoir levels drop to just

Mumbai faces an acute water crisis as reservoir levels drop to just

esakal

Updated on

'एल निनो'च्या प्रभावामुळे पाऊस लांबल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ १०.३५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मुंबईकरांना पुरेसा पाणीपुरवठा करता यावा, यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार बुधवारपासून (ता. १७) मुंबईतील सर्व बांधकामे आणि जलतरण तलावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com