Mumbai News: सात हजार कोटी खर्च, तरी नद्यांचे पुनरुज्जीवन अपूर्णच; पालिकेच्या नियोजनावर प्रश्‍नचिन्ह

River Revitalization : पावसाळ्यात मुंबई तुंबण्यापासून वाचवण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रूपये खर्च केले आहे. मात्र तरीही नद्यांचे पुनरुज्जीवन अपूर्णच असल्यामुळे पालिकेच्या नियोजनावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत.
 BMC River Revitalization Work

BMC River Revitalization Work

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईला पावसाळ्यात तुंबण्यापासून वाचवण्यासाठी आणि शहरातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत सात हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. मात्र, इतका अवाढव्य खर्च करूनही मिठी नदीचा प्रश्न सुटलेला नाही, की इतर नद्यांचे पुनरुज्जीवन पूर्ण झाले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com