

Nerul Electric Shock Incident
ESakal
मुंबई : मंगळवारपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. त्याचबरोबर रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाले आहेत. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत. अशातच मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील नेरुळ भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे.