BMC Election: नवी मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! महापालिका निवडणुकीत १४ गावांचे पुनरागमन; २५ वर्षांनंतर इतिहास पुन्हा घडणार

Navi Mumbai Municipal Corporation Election News: १४ गावे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत परतणार आहेत. यावेळी प्रभाग १४ मध्ये १४,००० मतदार मतदान करतील. ज्यामुळे राजकीय समीकरण बदलण्याची अपेक्षा आहे.
Navi Mumbai Municipal Corporation Election

Navi Mumbai Municipal Corporation Election

ESakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १४ गावांच्या सहभागाबाबत आणि विकासकामांवर झालेल्या खर्चाबाबत नवी मुंबईतील विविध राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकले आहेत. परंतु निवडणुका केवळ १४ गावांच्या सहभागाने होणार आहेत. म्हणूनच २५ वर्षांनंतर उमेदवारांनी या १४ गावांमधून निवडणूक लढवण्यासाठी मुलाखती दिल्या आहेत. या गावांमधील मतदार महानगरपालिका प्रभाग क्रमांक १४ मध्ये मतदान करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com